मुंबईतील वरळी सी लिंकप्रमाणे महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 175 कोटी रुपयांचा नवा प्रकल्प ! 2 जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होणार

Maharashtra Infrastructure News

Maharashtra Infrastructure News : मुंबईत आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाची म्हणजेच अटल सेतूची भेट मिळाली. तसेच मुंबईमध्ये वरळी सी लिंक प्रकल्प सुद्धा विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे राजधानी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट … Read more

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! नवीन रस्त्यामुळे साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार

अहिल्यानगर- पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा राहाता ते पानोडी (संगमनेर) हा ३६ किलोमीटर लांबीचा नवा काँक्रीट रस्ता साईभक्तांसाठी मोठा दिलासा घेऊन येत आहे. सुमारे १५४ कोटी रुपये खर्चून बनणाऱ्या या रस्त्यामुळे पुण्याहून शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार आहे. आधुनिक सुविधायुक्त रस्ता हा रस्ता सात मीटर रुंद असून दोन्ही बाजूंनी १.५ मीटर मुरूमीकरण … Read more