मोठी बातमी ! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला मिळणार किमान 2 खासदार; राज्यातील खासदारांची संख्या 48 वरून 76 वर जाणार, केव्हा लागू होणार निर्णय?

Maharashtra News

Maharashtra News : देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 मध्ये यापूर्वी जनगणना झाली होती आणि 2021 मध्ये जनगणना करणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जनगणना 2021 मध्ये झाली नाही. मात्र आता ही जनगणना 2026 मध्ये किंवा 2031 मध्ये केली जाऊ शकते असे काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. दरम्यान जनगणनेनंतर देशातील … Read more