महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या ‘या’ महामार्गाचे चौपदरीकरण ! महाराष्ट्रातील १५३ गावांमधून जाणार मार्ग
Maharashtra National Highway : देशातील एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना कनेक्ट करणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र आता हा विषय निकाली निघण्याची शक्यता आहे. भूसंपादन रखडल्याने या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण … Read more