Maharashtra onion : महाराष्ट्राचा कांदा रेल्वेद्वारे पोहोचला ह्या राज्यात
Maharashtra onion : देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे माल वाहतूक केली जाते. यामध्ये दूध, पाणी, इंधन, खते, सिमेंट, दगडी कोळसा, धान्य, निर्यात केला जाणारा माल आणि इतर गोष्टींच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर केला जातो. त्यातच आता भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील अंकाई मालधक्का (मनमाड) येथून खोंसोंग मणिपूर येथे मालगाडीतून कांदा पाठवला आहे. २८०१ किमीचे अंतर कापत २४ जुलै रोजी दुपारी … Read more