चिंता वाढवणारी बातमी ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत पावसाची विश्रांती, त्यानंतर धो-धो पावसाला सुरवात होणार, वाचा सविस्तर
Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज दिला आहे. काल, राज्यातील जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. पावसाने उघडीप घेतली असल्याने आता दिवसाच्या कमाल तापमानात जवळपास दहा ते बारा अंशाची वाढ झाली आहे. सध्याचे तापमान … Read more