अहिल्यानगरमधील सरपंच आरक्षण सोडत १५ एप्रिलनंतर होणार, कसा असणार आहे आरक्षणाचा कोटा वाचा सविस्तर!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया आगामी पाच वर्षांसाठी निश्चित करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. या प्रक्रियेसाठी २५ एप्रिल २०२५ पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू झाली असून, १५ एप्रिलपासून तहसील कार्यालयांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक … Read more