16 जून पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत आणि काही विद्यार्थी अतिरिक्त क्लासेस लावून पुढील वर्गासाठी तयारी करत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सीबीएससी बोर्डाच्या शाळा 9 जून पासून सुरु होणार आहेत तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू होतील. … Read more

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! CBSE ची शाळा 9 जूनला उघडणार, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी भरणार ? नवीन वेळापत्रक पहा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात. सध्या विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक विद्यार्थी आपल्या मामाच्या गावाला गेलेले आहेत. काही विद्यार्थी आपल्या परिवारासमवेत सहलीला सुद्धा गेलेले आहेत. दुसरीकडे आता उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! शिक्षण विभागाने जाहीर केला नवा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबई जवळील बदलापूर येथील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात संतापाची लाट … Read more

महाराष्ट्रासहीत देशातील सर्वच बीएड कॉलेज बंद होणार ! राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने बी.एड. कॉलेजच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासहित देशभरातील सर्वच बीएड कॉलेजवर परिणाम होईल अशी माहिती जाणकारांकडून समोर येत आहे. खरंतर, एनसीटीईच्या माध्यमातून Bed च्या शिक्षण पद्धतीत ऐतिहासिक बदल घडवणारा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दरम्यान आता आपण राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा … Read more

पुढील वर्षी पहिली ते बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर आगामी शैक्षणिक वर्ष हे 15 जून पासून सुरु होणार आहे आणि 16 जून पासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होतील. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! अकरावी प्रवेशासाठी तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाखेच्या किती जागा ? वाचा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला. 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहे. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, तसेच काही विद्यार्थी आयटीआयला आणि काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. दरम्यान जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि … Read more

राज्यातील ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार, शिक्षण मंत्री भुसे यांचे निर्देश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षण मंत्री दादा भुसे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला निर्णय बदलण्याच्या तयारीत आहेत. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक निर्णय मंत्री भुसे यांनी बदललेले आहेत. यातील काही बदलांचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले आहे तर काही बदलांबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंत्री भुसे यांनी मोफत गणवेश … Read more

10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून समोर आली मोठी अपडेट !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केलाये. 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. खरे तर दरवर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात असे आणि बारावीचा निकाल हा जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लागत असे. यंदा मात्र … Read more

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools : महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांनी शिक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील. यावर्षी शिक्षकांना दोन जून नंतर प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे अर्थातच शिक्षकांना फक्त दोन जून 2025 पर्यंतच उन्हाळी सुट्ट्या … Read more

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्य सरकारचा नवा निर्णय जाहीर, GR पहा…

Maharashtra School

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील म्हणजेच अंगणवाडी मधील बालकांच्या बाबत आहे. खरंतर काल 19 मे 2025 रोजी शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गासाठी म्हणजेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ शहरातील सर्वच शाळांच्या वेळेत बदल

School Timing : पुढील महिन्यात महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात 15 जून पासून होणार असून 16 जून पासून राज्यातील सर्व शाळा भरतील. दरम्यान राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार अशी माहिती नुकत्याच काही … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! आठवा वेतन आयोगात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही बातमी राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी फारच महत्त्वाची राहणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? याबाबत तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर … Read more

पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाने सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य बोर्डाने 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावी … Read more

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी ! 15 जून पासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरंतर पुढील महिन्यात राज्यभरातील शाळा सुरू होणार आहे. 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष अर्थातच 2025 26 हे नाव शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून 16 जून रोजी विद्यार्थ्यांची शाळा … Read more

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यावर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावीची परीक्षा दिली असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शाळांना शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी 100-200 रुपये शुल्क घेण्याचा अधिकार आहे का ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा आणि दहावीचा निकाल आत्ताच जाहीर झाला आहे. सुरुवातीला राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावी बोर्डाचा निकाल हा पाच मे 2025 रोजी जाहीर झाला आणि त्यानंतर 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर … Read more

पुढील वर्षी 10वी आणि 12वी ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाचा मोठा निर्णय !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बोर्डाने आधी बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024 – 25 या वर्षातील महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यानंतर अवघ्या आठ … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांना यंदा ‘या’ तारखेपर्यंतच उन्हाळी सुट्टी राहणार !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी संदर्भातील आहे. खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पण आता लवकरच राज्यातील शिक्षकांची सुट्टी संपणार आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार … Read more