महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नादच खुळा! चक्क पांढऱ्या जांभळाची केली लागवड, एका एकरात झाली 4 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा
Maharashtra Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, गारपीट अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला अनेकदा बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनसुबे मोठे ताकदवर आहेत. हेच कारण आहे की, या विपरीत परिस्थितीचा … Read more