आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 625 कोटी 32 लाख रुपये झालेत जमा; तुम्हाला मिळाला का लाभ, पहा…..
Maharashtra Farmer Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमची नवनवीन योजना राबवल्या जातात. या योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कारगर सिद्ध होत आहेत. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांची … Read more