महायुतीचे टेन्शन वाढवणारी बातमी ! श्रीरामपूरची जागा मिळाली नाही तर…..; आठवले गटाचा इशारा

Mahayuti Ahmednagar News

Mahayuti Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची लगीन घाई सुरू होणार आहे. लोकसभेचा गुलाल खांद्यावरून खाली येत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असे चित्र आता तयार होत आहे. अशातच राज्यातील राजकीय वातावरण देखील तापत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच … Read more