Monsoon Rain News: मान्सूनची वाटचाल जोरात! महाराष्ट्रातील ‘या’ भागासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आणि या भागात वाढणार पावसाचा जोर

m

खरीप हंगामाची सुरुवात, चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. परंतु गेल्या एक ते दोन दिवसापासून  राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस होत असल्यामुळे सगळीकडे समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीचा विचार केला तर त्यानुसार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more