शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर; ‘त्या’ 29 गावात तयार होणार पाणंद रस्ते

agriculture news

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पानंदरस्ते तयार करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी चांगले शेतरस्ते असणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी … Read more