नीरा कालवा समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- कालवा सल्लागार समितीची बैठकीत नुकतीच पार पडली त्यात नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

सर्वात महत्वाची बातमी : 1 एप्रिलपासून सीएनजीचे दर,मोबाईल फोन आणि पोस्ट ऑफिसपर्यंत ह्या सर्व गोष्टी बदलणार…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news:- आर्थिक वर्ष 2021-22 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू होणार आहे. १ एप्रिलपासून देशात अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्यावर थेट परिणाम होईल. अशा परिस्थितीत 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार्‍या या बदलांबद्दल तुम्हाला माहिती असायला … Read more