कृषीपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र अजूनही चालूच आदेश होऊनही शेतातील पिके टांगणीला!

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News :- वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे पाण्याविना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याने अधिवेशनात पुढील तीन महिने कृषी पंपाच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये व ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली … Read more

ऊर्जामंत्री राऊत म्हणाले…“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला. दुसरीकडे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.(minister nitin raut) आम्ही वीज … Read more