भारताचे मोठे यश, 29 वर्षांनंतर मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक, मुंबई साखळी बॉम्बस्फोटात…
India’s Greatest Success :- अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या भारताच्या मोठ्या शोध मोहिमेत, मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक अबू बकर याला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे. या स्फोटात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता … Read more