केडगावमध्ये पाणीटंचाईचा कहर! आठवड्यातून येतंय एकदाच पाणी, नागरिकांची भर उन्हाळ्यात पाण्यासाठी फरपट

Ahilyanagar News: केडगाव- उपनगरात सध्या पाण्याची बोंबाबोंब आहे. एक लाखाहून अधिक लोकवस्ती असलेल्या या भागात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी, तेही कमी दाबाने, आणि काही ठिकाणी तर आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकांची दैनंदिन गरज भागवणेही कठीण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विकतचे टँकर घ्यावे लागत आहेत, आणि तरीही तहान … Read more

श्रीरामपूरमध्ये साठवण तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान, कांदाचाळीत घुसले पाणी

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातील भैरवनाथ नगर परिसरात नगरपालिकेचा दोन नंबर साठवण तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलावातील पाणी शेतात आणि कांदा चाळीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाले, विशेषतः कांदा भिजल्याने तो साठवणुकीसाठी योग्य राहिला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सरपंच दीपाली फरगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ कचरा डेपोला दोन महिन्यांत लागली तिसऱ्यांदा आग! महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष तर आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोला मंगळवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा घडलेल्या या आगीने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, यापूर्वीच्या आगींच्या घटनांची चौकशीही पूर्ण झालेली नाही. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासह व्हीआरडीई अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरची तहान भागवणारा पिंपळगाव तलाव नेमका कोणाच्या मालकीचा?; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणांचा सुळसुळाट!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव माळवी तलावाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकेकाळी संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या या तलावाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण, बेसुमार पाणी उपसा आणि वृक्षतोड यामुळे तलावाला उतरती कळा लागली आहे. मागील आठवड्यात तलावात खोदलेल्या अनधिकृत विहिरीचा ताबा मिळवण्यासाठी जेऊर ग्रामपंचायतीने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. … Read more