खरं काय! 5 क्विंटल बियाण्यातून मिळवले 129 क्विंटल बटाटे; निळे बटाटे ठरू शकते शेतकऱ्यांसाठी वरदान

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- अलीकडे देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात बदल घडवून आणला जात आहे. शेतकरी बांधव (Farmers) सध्या पीक पद्धतीत मोठा बदल करीत आहेत. शेतकऱ्यांचा पीकपद्धतीत केला गेलेला प्रयोग त्यांच्यासाठी जणू काही वरदानच सिद्ध होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) … Read more