अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ‘त्या’ 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा….
Ahmednagar News : केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर देशातील शेतकऱ्यांचा हितासाठी कायमच नवनवीन निर्णय घेत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार देखील याला अपवाद नाही. मोदी सरकारने 2014 पासून ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तर काही निर्णयामुळे शेतकऱ्यांचे थोडे नुकसानही झाले असेल. मोदी … Read more