Independence Day 2022 : ‘त्या’ पाच मोठ्या निर्णयामुळे देशाला मिळाली नवी दिशा, वाचा सविस्तर

Independence Day 2022 : आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) साजरा केला जातो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. दरम्यान स्वातंत्र्यानंतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले होते, त्यामुळे देशाच्या विकासाला (Development) एक दिशा मिळाली. उदारीकरण 1991 मधील एलपीजी सुधारणा भारताच्या विकासाचा वेग वाढवण्यात मोठी … Read more