महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ‘ह्या’ गावात विकसित होणार ! नवी मुंबई एपीएमसी पुन्हा स्थलांतरित

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात शेकडो कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यान्वित आहेत. राज्यात काही खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा आहेत. दरम्यान राज्यातील सर्वाधिक मोठी एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्थलांतरित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि ही बाजार समिती आता दुसऱ्याकडे … Read more