महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार एका नव्या हायवेची भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे राजधानी मुंबईत उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये शक्य होतोय. दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती मिळत आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भंडारा ते … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधील 39 तालुके आणि 371 गावांमधून जाणार नवा महामार्ग ! 8,615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्ग 100% क्षमतेने सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे. या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे मुंबई ते नागपूर … Read more

2026 मध्ये महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन हायवे ! प्रवाशांचे 12 तास वाचणार ?

Maharashtra New Highway

Maharashtra New Highway : गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहीत देशभरातील विविध राज्यांमध्ये रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांचे कामे सुरूच आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे काम पुढील वर्षात पूर्ण होणार आहे. पुढील वर्षात म्हणजे 2026 मध्ये महाराष्ट्राला एक नवीन हायवे मिळणार असून यामुळे प्रवाशांचे तब्बल 12 … Read more

महाराष्ट्रात तयार होणार नवीन हायवे ! पुणे ते मुंबई प्रवास आता फक्त दीड तासात, कसा असणार नवीन रोड ? वाचा…

Maharashtra New Highway

Maharashtra New Highway : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले आहेत. यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांमधील अंतर कमी झाले आहे. अशातच आता पुणे आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे ते मुंबई असा प्रवास आता वेगवान होणार आहे. पुणे आणि मुंबई ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे. सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवास … Read more