मुंबई, ठाणे, कल्याणवासियांना रेल्वेच मोठ गिफ्ट ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन सुपरफास्ट ट्रेन; गाडीला कुठं राहणार थांबा? पहा…
Mumbai Railway News : मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक स्थायिक झाली आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा देखील समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी लोक कामानिमित्त राजधानी मुंबईत आपले बस्तान बसवून आहेत. विशेषता धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त तसेच … Read more