Agriculture News : लई भारी! आता पिकांना युरिया द्यावाचं लागणार नाही! ‘हे’ एक काम करून शेतकरी बांधव युरियाचा वापर टाळू शकतात
Agriculture News : भारतातील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी युरियाचा (Urea) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे पिकांना नायट्रोजनचा (Nitrogen For Crops) पुरवठा होतो, जो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे, परंतु युरिया (Urea Fertilizer) हे जैविक खत नाही, ज्यामुळे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा (Organic Fertilizer) उद्देश पूर्ण होत नाही. यावर उपाय म्हणून आपले शेतकरी बांधव (Farmer) आता … Read more