अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले! शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव पाडला बंद

श्रीरामपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावात भाव पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी लिलाव काही काळ बंद पाडले. कांद्याचे भाव 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल इतके कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या वादामुळे बाजार … Read more

अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव घसरले, सध्या प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?, अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला बसला तडाखा

नेवासा- तालुक्यातील घोडेगाव कांदा उपबाजारात सध्या कांद्याचे दर आठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, तर दुसरीकडे बाजारभावात झालेली ही घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंता बनली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा साठवणुकीचा प्रश्न गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या वादळ व गारपिटीमुळे … Read more

आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more