Panjabrao Dakh : सप्टेंबर महिन्यातील पावसाबद्दल पंजाबरावांनी स्पष्टच सांगितले! वाचा त्यांनी सांगितलेल्या पावसाच्या तारखा
Panjabrao Dakh :-संपूर्ण ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठा खंड दिला व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था दयनीय झाली असून पिकांनी माना टाकलेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. परंतु साधारणपणे आपण गेल्या तीन ते चार दिवसापासूनचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची … Read more