खानदेशातील शेतकऱ्याचा नादखुळा ! पपई शेतीतून मिळवले एकरी सहा लाखांचे उत्पन्न; असं आखलं होतं नियोजन, ‘या’ जातीची केली लागवड, वाचा सविस्तर
Papaya Farming : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाहीये. शिवाय या संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जो काही शेतमाल उत्पादित केलेला असतो त्याला देखील बाजारात चांगला तर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यावर्षी तर … Read more