Parivartan Rajyog : खूप नशीबवान असतात ‘ही’ लोकं, जीवनात कधीही भासत नाही पैशांची कमतरता !
Parivartan Rajyog : ज्योतिष आणि वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांच्या बदलामुळे आणि संक्रमणाने राजयोग तयार होतो. जेव्हा दोन ग्रह एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा एक शुभ योग तयार होतो. कुंडलीत उपस्थित असलेला राजयोग लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवतो. राजयोगामुळे माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. तसेच त्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता भासत नाही. परंतु ज्यांच्या कुंडलीत … Read more