अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आरपारची लढाई लढणार! खासदार निलेश लंके यांचा निर्धार

अहमदनगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील कुकडीच्या पाणीप्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते, जी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा हा एकमेव पर्याय असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी ठामपणे मांडले आहे. या बोगद्यासाठी जन आंदोलन उभारण्याची आणि आरपारची लढाई लढण्याची त्यांची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्याच … Read more