sale of village : काय सांगता! गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढले, प्रस्तावही तयार, नेमकं घडलं काय?

sale of village : सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. भाजीपाला सध्या खूपच स्वस्त झाला आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. कितीही चांगली शेती करा, राबा, चांगलं पिक आना पण जर त्या मालालाच भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यानं करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सरकार दरबारी किती हाका मारायच्या? पण ऐकतो … Read more