Farmer Scheme: शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार…! या योजनेतून शेती करण्यासाठी मिळणार 50 हजार, वाचा सविस्तर
Farmer Scheme: गेल्या अनेक दशकांपासून भारतातील शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरू केला आहे. सुरवातीला रासायनिक खतांमुळे उत्पादनात भरीव वाढ देखील झाली. मात्र सध्या रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापरामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय जमिनीची सुपीकता देखील कमी होत चालली आहे. रासायनिक खतांमुळे मातीच्या गुणवत्तेचे प्रचंड नुकसान … Read more