Modi Government: मोदी सरकार सेंद्रिय शेती करण्यासाठी देणार 5 हजाराची मदत; वाचा
Modi Government : शेतकरी बांधवांच्या (Farmer) मदतीसाठी सरकार आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करत असते. देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही शेतीवर आधारीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वाभिमानी बनवणे हे सरकारचे (Government) कर्तव्य देखील आहे. याच अनुषंगाने शासनाने परंपरेगत कृषी विकास योजना (Farmer Scheme) सुरू केली आहे. शासनाच्या या योजनेमुळे (Sarkari Yojana) शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्यास … Read more