Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात झाला मोठा बदल ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
Pm Kisan Yojana Rule Changed 2023 : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अर्थातच देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास 60 ते 70 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ गरजेचे आहे अन्यथा देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना शेतीतून चांगली … Read more