Kolhapur News: पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित: ३ मेगावॅट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

Kolhapur News: शिरोळ- पश्चिम महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील हरोली येथे ३ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प असून, यामुळे हरोली, जांभळी, कोंडिये आणि विपरी या चार गावांतील १,१४० शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेंतर्गत आणि राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेच्या माध्यमातून … Read more

अहिल्यानगरमध्ये सूर्यघर योजनेतून महिन्याला १५.८ मेगावॅट वीजनिर्मिती, शासनाकडून मिळतेय ६० टक्के सबसीडी

अहिल्यानगर- सौरऊर्जेच्या वापरातून पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा मार्ग अखेर सर्वसामान्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि कुसुम योजना यांच्याअंतर्गत हजारो घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले असून, यामधून महिन्याकाठी तब्बल १५.८ मेगावॅट वीज तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊर्जेची गरज भागवण्यास मोठा हातभार लागतो आहे. ४,६२२ घरांवर सौरऊर्जा जिल्ह्यातील ४,६२२ ग्राहकांनी … Read more

PM KUSUM : शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला, सरकार सौर पॅनेल बसवणार !

PM KUSUM

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 :- PM KUSUM Scheme: कर्नाटक राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी तयारी केली आहे. सौर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान कुसुम योजनेला (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha Evam Utthaan Mahabhiyan-B) मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणारे सिंचन पंप बसविण्यात येणार असून, यामुळे विजेची बचत होऊन … Read more