घोड धरणातून साकळाई योजनेसाठी पाणी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, कायदेशीर लढा देण्याचा इशारा
श्रीगोंदा- तालुक्यातील घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी घोड धरणातील पाणी देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. विसापूरहून पाणी उचलणे अधिक योग्य ठरेल, असा ठाम सूर शेतकऱ्यांच्या बैठकीत उमटला. बैठकीत शेतकऱ्यांची ठाम भूमिका काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेच्या सभागृहात ३ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या बैठकीत घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट … Read more