शेतकऱ्यांना मिळणार प्रक्रिया केलेलं पाणी, शिर्डीत देशातील पहिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, डॉ. सुजय विखे पाटील यांच्याहस्ते उद्धाटन
शिर्डी- शिर्डी येथे देशातील पहिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला असून, यातून शुद्ध केलेलं पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला असून, केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेंतर्गत मलनिःसरण प्रकल्पाचा भाग म्हणून त्याचं लोकार्पण झालं. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाण्याचे … Read more