शेतकरी कर्जमाफीसाठी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवल्या जाणार! प्रहार संघटनेचा इशारा
अहिल्यानगर- महायुती सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. लाडकी बहिण योजना, शेतकरी कर्जमाफीसारखे वचने मतांसाठी दिली गेली. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील सरकारने कर्जमाफीचा उल्लेख न करता शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष अतिवृष्टी, पीक फेल, आर्थिक मंदी आणि आधीच असलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी … Read more