अपघातानंतर आमदार जगताप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर रसायनीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.जगताप म्हणाले, एवढा भीषण अपघात असूनही आम्ही सुखरूप आहोत. साधी दुखापतही झाली नाही. नगरकर जनतेचे प्रेम आणि आशिवार्दाचे सुरक्षाकवच सोबत आहे. ते आज कामाला आले. … Read more