Rabi Pik Vima : बातमी कामाची ; पिक विमा काढण्यासाठी फक्त 15 दिवस शिल्लक ! अर्ज प्रक्रिया अन विमा हफ्त्याची माहिती वाचा
Rabi Pik Vima : नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देणे हेतू केंद्र शासनाच्या माध्यमातून 2016 पासून पिक विमा योजना राबवली जात आहे. पीएम फसल बीमा योजना असे … Read more