राहुरीकर तुम्ही आमदार नव्हे तर नामदार निवडून देणार आहात, प्राजक्तदादांना मतदान म्हणजे दहशत संपविण्यासाठी मतदान; खा. निलेश लंके यांचे वक्तव्य चर्चेत
Rahuri Vidhansabha : विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. अर्थातच निवडणुक आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांनी प्रचाराचा झंझावात शांत होणार आहे. या आधीच मात्र उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे … Read more