शेतीसाठी कुकडीचे आवर्तन १६ मे पासून सुरू होणार, राजेंद्र म्हस्के यांच्या उपोषणाला यश, अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन
Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील फळबागांना तातडीने पाणी मिळावे आणि कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुरू व्हावे, या मागणीसाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंगळवारी (दि. १३ मे २०२५) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. कर्जतआधी श्रीगोंद्याला पाणी मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन १६ … Read more