अहिल्यानगरच्या तब्बल ७३ हजार महिला वर्षाला कमवत आहेत लाखो रूपये, या अभियानाने घडवली क्रांती!
अहिल्यानगर- ग्रामीण भागातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने जिल्ह्यात एक नवी क्रांती घडवली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 73 हजार महिलांनी ‘लखपती दीदी’चा मान मिळवला आहे, तर 3 लाखांहून अधिक महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून संघटित होत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ही कहाणी आहे मेहनतीच्या, … Read more