मुंबई, कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरु, मध्य रेल्वे महाव्यवस्थापकाची माहिती

Mumbai News

Mumbai News : मुंबई ते कोल्हापूर रोज हजारो प्रवासी रेल्वे मार्गे प्रवास करतात. मुंबई राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. कॅपिटल शहर सोबतच मुंबई एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. तसेच कोल्हापूर हे देखील एक महत्त्वाचं अध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत, या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रामुख्याने रेल्वे मार्गे कोल्हापूर … Read more