महाराष्ट्रातील ह्या नागरिकांना पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार ! राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील गरजू नागरिकांसाठी व खास करून विविध सरकारी गृहनिर्माण योजनांतील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन वाळू-रेती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासह वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत मोठे बदल करत लिलाव पद्धतीला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली … Read more