आता जर ‘ती’जलवाहिनी फुटली तर ठेकेदारालाच झोडपून काढू…?
Ahmednagar News : महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सहा महिन्यात ५५ वेळा जलवाहिनी फुटली. त्यामुळे दहा वेळेस या भागात पाणी सुटले. जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल संबंधीत ठेकेदाराला झोडपण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला. नगर सोलापूर महामार्गावर रस्ता … Read more