अहमदनगरच्या ‘त्या’ सरपंचाचा अभिनव उपक्रम! शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या नववधूला मिळणार ‘इतक्या’ हजाराचं स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

ahmednagar viral news

Ahmednagar Viral News : भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 ते सत्तर टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल जात. विशेष बाब अशी की शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान वाढणारी लोकसंख्या लक्षात … Read more