Ajab Gajab News : नवरात्रीत कांदा आणि लसूण का खात नाहीत? जाणून घ्या यामागचे नेमके कारण
Ajab Gajab News : हिंदू धर्मातील (Hinduism) लोक नवरात्रीत (Navratri) विशेष उपवास करत असतात, तसेच या दिवसांना हिंदू धर्मात खूप महत्व दिले जाते. या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात लोक फळे, भाज्या, गव्हाचे पीठ, साबुदाणा आणि खडे मीठ इत्यादी खातात. यासोबतच अशा दोन गोष्टी आहेत, ज्या या उपवासात खाल्ल्या जात नाहीत. ते खाण्यास सक्त मनाई आहे. … Read more