…….म्हणून साखरेला 4200 रुपये क्विंटल भाव द्या ! माजी मंत्री अन आमदार शंकरराव गडाख यांची मागणी
Shankarrao Gadakh News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सुद्धा खूपच अधिक आहे. याच कारखान्याच्या जिल्ह्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी मोठी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. खरे तर ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे बागायती पीक आहे. या … Read more