Shetkari Karj Mafi : शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज ! आता होणार हे आंदोलन…

सरकारी धोरणातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच दयनीय होत आहे. हमीभाव आणि उत्पादन खर्च यामध्ये तफावत वाढल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अजित काळे … Read more