नेत्यांना मोबाईलबंदी आणि बरंच काही, काँग्रेसचे जयपूर शिबिर गाजतंय
India News :काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय शिबिर आजपासून जयपूरमध्ये सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध घडमोडी आणि निर्णयांमुळे शिबिर गाजत आहे. शिबिराचे नाव बदलण्यात आले, काही घाडसी निर्णय घेण्यात आले एवढेच नाही तर चर्चेसाठी नेमलेल्या समितीतील नेत्यांना बैठकीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंद करण्यात आली आहे. उदयपूरमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय शिबिराला नेहमीप्रमाणे चिंतन शिबिर नाव देण्यात आले … Read more