राजे पुन्हा जन्माला या….! छत्रपतींच्या काळात गुण्यागोविंदाने नांदत होता माझा शेतकरी राजा; शिवकाळातील बळीराजांसाठी असलेली शिव-धोरणे एकदा पहाचं

Shivaji Maharaj Agriculture Policy

Shivaji Maharaj Agriculture Policy : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र असे असतानाही भारतात शेतकरी आत्महत्येचा आकडा हा काळीज पिळवटणारा आहे. विशेषता आपल्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येत भर पडत आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या घडाव्या ते ही स्वातंत्र्यानंतर ही निश्चितच एक लाजिरवानी आणि चिंतन करणारी गोष्ट आहे. स्वातंत्र्यानंतर … Read more